Welcome to your Free Test Series No 30
भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?
चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.
भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.
—– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.
महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.
दुसर्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?
पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.
भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली
दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?