ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे’ (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?
‘नेटीव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती?
‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती?
‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?
आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?
‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?
इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?
‘समता संघा’ची स्थापना कोणी केली?
ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?
‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली?
दुसर्या पांचवार्षिक योजनेत ——- ला अग्रक्रम देण्यात आला.